IPL: हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार, तर 'हा' खेळाडु सांभाळेल गुजरातची धुरा...

हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये आल्याच्या चर्चांना उधाणं आलं आहे. अश्यातचं हार्दिक पांड्यानंतर शुभमन गिल हा गुजरात टायटन्स पुढचा कर्णधार असा अंदाज वर्तवला जात आहे. गुजरात संघात शुभमन गिलने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या मोसमात गिलने आपल्या बॅटने खूप धावा केल्या आहेत. या विश्वचषकात गिलही भारतीय संघाचा एक भाग होता. अशा परिस्थितीत पांड्या गेल्यानंतर कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवले जाईल, अशी चर्चा सुरु आहे.


आता गुजरात टायटन्सनेही पुढचा कर्णधार शुभमन गिल असेल असे संकेत दिले आहेत. गुजरातने पोस्टद्वारे संकेत देत हे स्पष्ट केले आहे. गुजरात टायटन्सने आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शुभमन गिलचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.





या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, 'जर टीम चांगली कामगिरी करत असेल आणि तुम्ही चांगली कामगिरी करत नसाल, तरीही तुम्ही या टीमला पुढे नेऊ शकता आणि तुम्ही पुढे जाऊ शकता. हार्दिक पांड्या गुजरातमधून मुंबईत आल्याच्या बातम्या चर्चेत असतानाच ही पोस्ट आली आहे

Comments
Add Comment

IND vs AUS : सेमीफायनलवर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन