sarkari job: फक्त 10 वी पास, भारतीय सैन्य दलात कायम स्वरूपाची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत(SSC - GD) कॉन्स्टेबल पदांची 26146 जागांसाठी मेगा भरती 


कर्मचारी निवड आयोगाचे कार्य भारत सरकारच्या मंत्रालये/विभाग, संलग्न आणि अधीनस्थ कार्यालये आणि CAG आणि महालेखापाल यांच्या कार्यालयांमध्ये अ-तांत्रिक गट 'C' आणि 'B' नॉन-राजपत्रित पदांची भरती करणे आहे. परीक्षांचे नियोजन आणि परीक्षा आणि निवड चाचण्या व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी इतर प्रक्रियांसह धोरणे तयार करण्यासाठी आयोग जबाबदार आहे. याला पूर्वी “सॉर्डिनेट सर्व्हिसेस कमिशन” असे म्हटले जात असे. 1977 मध्ये 'स्टाफ सिलेक्शन कमिशन' असे नामकरण करण्यात आले. याच निवड आयोगामध्ये जवळजवळ २६१४६ पदांची मेगाभरती होत आहे. भरतीचा तपशील खालीलप्रमाणे-


पदाचे नाव & तपशील:


1. कॉन्स्टेबल
BSF - 6174 पदे
CISF - 11025 पदे
CRPF - 3337 पदे
SSB- 665 पदे
ITBP- 3189 पदे
AR- 1490 पदे
SSF- 296 पदे


शैक्षणिक पात्रता: फक्त - 10वी उत्तीर्ण.


💡 वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र - कोल्हापूर, पुणे, मुंबई, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, नागपूर, नांदेड, नाशिक,


 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.


💰 परीक्षा फी: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]


🕐 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023 (11:59 PM)

Comments
Add Comment

Nashik : खरीप हंगामावर वरुणराजाची कृपादृष्टी, नाशिकसह इतर विभागांतील पाणीसाठा किती ? 

Nashik : जून महिना कोरडा गेल्यानंतरही झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. त्यामुळे

Panic in Wardha : वर्ध्यात दहशत! १० गावांत हाय अलर्ट जारी; वनविभाग ॲक्शन मोडमध्ये

वर्धा: महाराष्ट्र आणि देशपातळीवर वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मानवी वस्त्यांवर आणि शेती परिसरांवर संकट

Nashik-Mumbai Highway : घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला अन्...महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि