Health Tips: थंड झालेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय का? तर हे जरूर वाचा

मुंबई: अनेकांना चहा(tea) प्यायला प्रचंड आवडतो. ही लोक दिवसभरही चहा पिऊ शकतात. अनेकजण तर थंड चहा वारंवार गरम करून पित असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की असा चहा तुमच्या आरोग्यासाठी चांगला असतो का?


वारंवार प्यायल्याने तुमची हाडे कमकुवत होतात. यामुळे शारिरीकरित्या त्रासदायक ठरू शकतात. अनेकजण चहा बनवून ठेवतात आणि त्यांना चहाची तल्लफ येथे तेव्हा चहा गरम करून पितात. मात्र अशी सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली असते का?


टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापलेल्या बातमीनुसार, जर तुम्ही लगेचच बनवलेला चहा तुम्ही १५ ते २० मिनिटांनी गरम करून प्यायलात तर ते ठीक आहे. यात कोणतेही नुकसान नाही. आरोग्य तज्ञांच्या मते नेहमी चहा फ्रेश प्यावा. पुन्हा गरम नाही केला तर ते चांगले.


चहा परत गरम केल्याने यातील चहाचा फ्लेवर, सुगंध आणि तत्वाची हानी होते. आरोग्य तज्ञांच्या मते जर तुम्ही चहा बनवून ४ तास झाले असतील तर तो चहा चुकूनही गरम करू नका. कारण यामुळे शरीरास मोठे नुकसान होऊ शकते. यात बॅक्टेरिया वाढू लागतात. चहा केल्यानंतर एक ते दोन तासांतच बॅक्टेरिया वाढू लागतात. दूधवाली चहामध्ये तर वेगाने बॅक्टेरिया पसरतात.


अनेकांना दुधाची चहा पिणे पसंत करतात. दुधवाल्या चहामध्ये साखरेमुळे बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढत असतात. जेव्हा तुम्ही दूध आणि साखर मिसळून चहा बनवता तेव्हा ती लगेचच थंड आणि खराब होते.

Comments
Add Comment

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड

आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक