Health Tips: थंड झालेला चहा पुन्हा पुन्हा गरम करून पिताय का? तर हे जरूर वाचा

मुंबई: अनेकांना चहा(tea) प्यायला प्रचंड आवडतो. ही लोक दिवसभरही चहा पिऊ शकतात. अनेकजण तर थंड चहा वारंवार गरम करून पित असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की असा चहा तुमच्या आरोग्यासाठी चांगला असतो का?


वारंवार प्यायल्याने तुमची हाडे कमकुवत होतात. यामुळे शारिरीकरित्या त्रासदायक ठरू शकतात. अनेकजण चहा बनवून ठेवतात आणि त्यांना चहाची तल्लफ येथे तेव्हा चहा गरम करून पितात. मात्र अशी सवय आपल्या आरोग्यासाठी चांगली असते का?


टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापलेल्या बातमीनुसार, जर तुम्ही लगेचच बनवलेला चहा तुम्ही १५ ते २० मिनिटांनी गरम करून प्यायलात तर ते ठीक आहे. यात कोणतेही नुकसान नाही. आरोग्य तज्ञांच्या मते नेहमी चहा फ्रेश प्यावा. पुन्हा गरम नाही केला तर ते चांगले.


चहा परत गरम केल्याने यातील चहाचा फ्लेवर, सुगंध आणि तत्वाची हानी होते. आरोग्य तज्ञांच्या मते जर तुम्ही चहा बनवून ४ तास झाले असतील तर तो चहा चुकूनही गरम करू नका. कारण यामुळे शरीरास मोठे नुकसान होऊ शकते. यात बॅक्टेरिया वाढू लागतात. चहा केल्यानंतर एक ते दोन तासांतच बॅक्टेरिया वाढू लागतात. दूधवाली चहामध्ये तर वेगाने बॅक्टेरिया पसरतात.


अनेकांना दुधाची चहा पिणे पसंत करतात. दुधवाल्या चहामध्ये साखरेमुळे बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढत असतात. जेव्हा तुम्ही दूध आणि साखर मिसळून चहा बनवता तेव्हा ती लगेचच थंड आणि खराब होते.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.