ED: सोनिया-राहुल गांधींना ईडीचा मोठा झटका, यंग इंडियाची ७५१ कोटींची संपती जप्त

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेसशी(congress) संबंधित एजेएल आणि यंग इंडियाची ७५२.९ कोटी रूपयांची संपत्ती मनी लॉड्रिंग(money laundering) अंतर्गत जप्त केली आहे. केंद्रीय तपास विभागाने म्हटले की जप्त करण्यात आलेल्या संपत्तीत एजीएलची दिल्ली, मुंबई, लखनऊसह अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे. याची एकूण किंमत ६६१.६९ कोटी रूपये आहे.


ईडीने सोशल मीडिया एक्सवर जारी केलेल्या विधानानुसार यंग इंडियन प्रॉपर्टीची किंमत ९०.२१ कोटी रूपये आहे. याबाबत काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे की निवडणूक पाहता ही कारवाई केली जात आहे. खरंतर, कंपनीत काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भागीदारी आहे.


 


दरदिवशी काँग्रेस सहित इतर विरोधी पक्ष मोदी सरकारवर केंद्रीय तपास विभागाचा दुरूपयोग केल्याचा आरोप लगावत आहे. दरम्यान, भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपचे म्हणणे आहे की पुराव्याच्या आधारे एजन्सी तपास करत आहे.


Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने