AUS vs SA: सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर आफ्रिकेच्या कर्णधाराने दिले हे विधान

  87

मुंबई: दक्षिण आफ्रिकेचे पुन्हा एकदा वर्ल्डकपची फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोमहर्षक पद्धतीने तीन विकेटनी हरवले. पहिल्या डावात पहिल्यांदा फलंदाजी करताना आफ्रिकेने २१२ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने ३ विकेट राखत विजय मिळवला.


डेविड मिलरच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर आफ्रिकेने २१२ धावा केल्या. मात्र त्यांची ही धावसंख्या त्यांना विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. या निराशाजनक पराभवानंतर कर्णधार टेम्बा बावुमा खूपच निराश झाला.



दोन्ही डावातील सुरूवात आमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली


या सामन्याशी संबंधित गोष्टी शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मी ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा देतो. फायनलसाठी ऑल दी बेस्ट. त्यांची या सामन्यावर पकड होती. ते या विजयाचे हकदार होते. ही एक डॉग फाईट होती.



आपल्या गोलंदाजांसाठी काय म्हणाला बावुमा?


बावुमा म्हणाला, आम्हाला सुरूवातीला चांगली गोलंदाजी करायची होती. दरम्यान आम्ही पुनरागमन केले. शम्सीने चांगला खेळ केला. आम्ही चांगली टक्कर दिली मात्र योग्य करण्याची गरज होती. दरम्यान काही संधी आम्ही वाया घालवल्या. स्मिथला विकेट घेत आम्ही सामन्यात होतो.


Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल