AUS vs SA: सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर आफ्रिकेच्या कर्णधाराने दिले हे विधान

  80

मुंबई: दक्षिण आफ्रिकेचे पुन्हा एकदा वर्ल्डकपची फायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोमहर्षक पद्धतीने तीन विकेटनी हरवले. पहिल्या डावात पहिल्यांदा फलंदाजी करताना आफ्रिकेने २१२ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने ३ विकेट राखत विजय मिळवला.


डेविड मिलरच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर आफ्रिकेने २१२ धावा केल्या. मात्र त्यांची ही धावसंख्या त्यांना विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. या निराशाजनक पराभवानंतर कर्णधार टेम्बा बावुमा खूपच निराश झाला.



दोन्ही डावातील सुरूवात आमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली


या सामन्याशी संबंधित गोष्टी शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. मी ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा देतो. फायनलसाठी ऑल दी बेस्ट. त्यांची या सामन्यावर पकड होती. ते या विजयाचे हकदार होते. ही एक डॉग फाईट होती.



आपल्या गोलंदाजांसाठी काय म्हणाला बावुमा?


बावुमा म्हणाला, आम्हाला सुरूवातीला चांगली गोलंदाजी करायची होती. दरम्यान आम्ही पुनरागमन केले. शम्सीने चांगला खेळ केला. आम्ही चांगली टक्कर दिली मात्र योग्य करण्याची गरज होती. दरम्यान काही संधी आम्ही वाया घालवल्या. स्मिथला विकेट घेत आम्ही सामन्यात होतो.


Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी