मुंबई : आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India Vs Newzealand) सामना सुरु आहे. कर्णधार रोहित शर्मा ४७ धावांवर बाद झाला. यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने वादळी खेळीला सुरुवात केली होती.
विराटच्या साथीने गिलने १२.३ षटकांतच संघाचे शतक धावफलकावर लावले. गिलने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. मात्र, आपला हा दमदार डाव अर्ध्यावर सोडत गिलला काही काळ मैदानाबाहेर थांबावं लागणार आहे. क्रॅम्प आल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. त्याच्याऐवजी आता श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मैदानात फटकेबाजी करत आहे.
श्रेयस अय्यर मैदानात आला त्यावेळी भारताची धावसंख्या १ बाद १६५ धावा इतकी होती.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…