Share

मुंबई : सत्तेच्या माजावर शाखा पाडली, उद्या हे घरे पाडतील… म्हणणा-या याच उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना एका महिलेचे घर पाडले. आठवा ते दिवस जेव्हा सत्ताधारी होता, तेव्हा एका स्त्रीला असाच मनस्ताप सहन करावा लागला होता. राहतं घर सत्तेचा दुरूपयोग करून पाडलं होतं. राणेंचे घर पाडायला पालिकेवर सतत दबाव टाकत होता. त्याचीच आज पुनरावृत्ती झाली आहे, वेगळं ते काय आहे. मनुष्य विसरतो पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते. ‘समय बडा बलवान है’ कर्माचे फळ भोगा आता… अशा संतप्त प्रतिक्रीया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.

भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचे तेच वाक्य पकडत केवळ “कर्म” या एका शब्दात ठाकरेंचे वाभाडे काढले आहेत. तर एकाने हतबल उद्धव ठाकरे.. याद आया? तेव्हा कुठे होती हतबलता…? असे म्हणत अडीच वर्षात केलेल्या अन्याय, अत्याचाराचे कोलाज फोटो शेअर करत ठाकरेंना चांगलीच चपराक हाणली आहे.

Tags: helplessness

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

14 mins ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

57 mins ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

1 hour ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

2 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

3 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

3 hours ago