दिल्ली-NCRमध्ये प्रदूषणाची स्थिती गंभीर, GRAP-4 लागू, या कामांवर बंदी

  121

नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये प्रदूषणाची(pollution) स्थिती दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत चालली आहे. तेथील स्थिती पाहता हवेच्या गुणवत्ता प्रबंधन आयोगाने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ग्रॅप (Graded Response Action Plan) चा चौथा टप्पा लागू केला आहे. सीएक्यूएम उप समितीने वायू गुणवत्तामध्ये आणखी घसरण रोखण्यासाठी टप्पा १, २ आणि ३ अंतर्गत सर्व कारवायांशिवाय तत्कालीन प्रभावाने पूर्ण एनसीआरमध्ये जीआरएपीचा टप्पा ४नुसार ८ सूत्रीय कार्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


इलेक्ट्रिकल व्हेईकल, सीएनजी, बीएस ६ डिझेलशिवाय दिल्लीच्या बाहेर पंजीकृत छोट्या गाड्यांना राष्ट्रीय राजधानीमध्ये प्रवेशास अनुमती असणार नाही. आवश्यक वस्तू तसेच सेवा देणाऱ्या गाड्यांना यात सूट असेल.


दिल्लीमध्ये पंजीकृत मध्यम आणि भारी डिझेल माल वाहनांच्या संचलनावर बंदी असेल. आवश्यक वस्तू तसेच सेवा प्रदान करणाऱ्या वाहनांना सूट असेल.


राजमार्ग, रस्के, फ्लायओव्हर, ओव्हरब्रिज, पॉवर ट्रान्समिशन लाईन्स, पाईपलाईसारख्या सार्वजनिक वस्तूंच्या निर्मिती आणि विध्वंस गतिविधींवर प्रतिबंध असेल.


एनसीआरची राज्य सरकारे आणि दिल्ली सरकार सहावी, नववी आणि ११व्या इयत्तेच्या फिजीकल क्लास बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो आणि ऑनलाईन पद्धतीने क्लासेस घेतले जाऊ शकतात.


एनसीआर राज्य सरकारे/ दिल्ली सरकार सार्वजनिक आणि खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितींसह काम करण्याबाबत आणि बाकी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.


केंद्र सरकार आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याबाबत विचार करण्यावर योग्य ते निर्णय घेतला जाऊ शकतो.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके