मुंबई: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताच्या मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे कंबरडे मोडले. सिराज आणि शमीने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर जबरदस्त विजय मिळवत दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे.
भारताने श्रीलंकेला तब्बल ३०२ धावांनी हरवले. श्रीलंकेचा संघ भारताने दिलेल्या ३५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या १९.४ षटकांत ५५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शमीने १८ धावा देत ५ विकेट मिळवल्या. शमीने १८ धावा देत ५ विकेट मिळवल्या.
सामन्यात टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने ८ बाद ३५७ धावा केल्या होत्या. संघासाठी शुभमन गिलने सर्वाधिक ९ धावांची खेळी केली तर विराट कोहलीने ८८ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाने ५ खेळाडूंना आपली शिकार बनवली.
दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाची सुरूवात डळमळीत झाली. तीन धावांत त्यांनी तीन विकेट पडले. त्यानंतर सातत्याने त्यांचे विकेट पडत होते. मोहम्मद शमीने पाच विकेट घेत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडली. तर मोहम्मद सिराजने तीन विकेट घेतल्या.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…