World cup 2023: शमी, सिराजने मोडले श्रीलंकेचे कंबरडे, भारत दिमाखात सेमीफायनलमध्ये

मुंबई: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताच्या मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे कंबरडे मोडले. सिराज आणि शमीने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर जबरदस्त विजय मिळवत दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे.


भारताने श्रीलंकेला तब्बल ३०२ धावांनी हरवले. श्रीलंकेचा संघ भारताने दिलेल्या ३५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ अवघ्या १९.४ षटकांत ५५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शमीने १८ धावा देत ५ विकेट मिळवल्या. शमीने १८ धावा देत ५ विकेट मिळवल्या.


सामन्यात टॉस जिंकताना पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने ८ बाद ३५७ धावा केल्या होत्या. संघासाठी शुभमन गिलने सर्वाधिक ९ धावांची खेळी केली तर विराट कोहलीने ८८ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाने ५ खेळाडूंना आपली शिकार बनवली.


दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाची सुरूवात डळमळीत झाली. तीन धावांत त्यांनी तीन विकेट पडले. त्यानंतर सातत्याने त्यांचे विकेट पडत होते. मोहम्मद शमीने पाच विकेट घेत श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडली. तर मोहम्मद सिराजने तीन विकेट घेतल्या.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स