Maratha reservation: सातपूरला आरक्षण आणि पाठिंब्यासाठी कॅडल मार्च

  120

सातपूर (प्रतिनिधी) - मराठा आरक्षण तातडीने द्यावे, या मागणीसह जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी सातपूर विभागातून सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी सायंकाळी मेणबत्ती फेरी काढण्यात आली. यावेळी परिसरातील महिला पुरुषांसह सर्वपक्षीय राजकीय व सर्व धर्मीय बांधव यांनी हजेरी लावली होती.


सायंकाळी सातच्या सुमारास सावरकरनगर येथील जाणता राजा मैदान पासून सुरु झालेली रॅली मौले हॉल, आनंद छाया, सातपूर कॉलनी,समता नगर, सातपूर राजवाडा मार्गे सातपूर गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप करण्यात आला.


यावेळी मराठा आरक्षणाला विरोध करणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचाही निषेध करण्यात आला. मेणबत्या पेटवून सातपूर येथील शिवरायांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आल्या. यावेळी हजारो मराठा समाजबांधव उपस्थित होते.



उद्यापासून साखळी उपोcaषण


दरम्यान ,बुधवारी सकाळपासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार असून समाज बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत मिळणार - प्रताप सरनाईक

मुंबई : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या

Kundamala Bridge Collapsed: ३ महिने पूल होता बंद, पाण्याचा प्रवाह पाहायला गेली लोकं... कशी झाली दुर्घटना जाणून घ्या

तळेगाव: पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीवर बांधलेला जुना पूल

Kundmala Bridge Collapsed: पुणे जिल्ह्यात कुंडमळा जवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू

पुलावरुन दुचाकी नेत होते यामुळे भार वाढला आणि पूल कोसळला तळेगाव दाभाडे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात

Manali zipline accident: नागपूरच्या १२ वर्षीय मुलीचा मनालीमध्ये अपघात, झिपलाइन दोर तुटल्याने दरीत कोसळली

हार्नेसला जोडलेला झिपलाइन दोर तुटल्याने मुलगी खाली दगडांवर पडली. कुटुंबासोबत मनालीमध्ये सुट्टीचा आनंद

उत्तराखंड : हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू

रुद्रप्रयाग : उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे प्रतिकूल हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले. या

भाजपा आमदाराच्या बंगल्यात पेट्रोलच्या कॅनसह शिरला शेतकरी अन्...

बुलढाणा : पावसाळी अधिवेशन जवळ येऊ लागताच आंदोलनं करुन राज्य शासनापुढे स्वतःचे प्रश्न मांडण्याला वेग आला आहे.