PM Mann Ki Baat: पंतप्रधान मोदी आज करणार मन की बात, या गोष्टींवर होणार चर्चा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी रेडिओ कार्यक्रम मन की बात(mann ki baat) च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतात. आज २७ ऑक्टोबरच्या कार्यक्रमात १०६वा एपिसोड प्रसारित केला जाईल. या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन आणि दिवाळीच्या सणाबाबत खास चर्चा करू शकतात. गेल्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी चांद्रयान ३ पासून ते जी-२०च्या यशापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली होती.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर आपले विचार मांडतील. हा मासिक रेडिओ कार्यक्रम आकाशवाणी, दूरदर्शन, AIR अॅपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय पंतप्रधान कार्यालय, सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेल्सवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईआल.



गेल्या एपिसोडमध्ये काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी


गेल्या एपिसोडमध्ये पंतप्रधान मोदींनी चांद्रयान ३चे लँडिंग पासून ते जी़-२०च्या यशस्वी आयोजनावर चर्चा केली होती. पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले होते की मला पुन्हा एकदा भारत देश आणि देशातील नागरिकांचे यश साजरे करण्याची संधी मिळत आहे. सगळ्यात जास्त अभिनंदाचे मेसेज मला चांद्रयान ३ चे लँडिंग आणि दिल्लीतील जी-२०च्या यशस्वी आयोजनाबद्दल मिळाले.

Comments
Add Comment

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००