Visa: भारताने कॅनडाच्या लोकांसाठी पुन्हा सुरू केली व्हिसा सर्व्हिस, केवळ या लोकांना मिळणार सुविधा

  107

नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्याप्रकरणावरून भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव कायम आहे. यातच भारताने कॅनडाच्या लोकांसाठी व्हिसा सर्व्हिस पुन्हा बुधवारपासून सुरू केली आहे.


कॅनडाच्या ओटावामधील भारताच्या उच्चायोगाने सोशल मीडिया एक्सवर सांगितले व्हिसा सर्व्हिस- प्रवेश व्हिसा, बिझनेस व्हिसा, मेडिकल व्हिसा आणि कॉन्फ्रेन्स व्हिसा च्या श्रेणीमध्ये सुरू करण्यात आला आहे.


उच्चायोगाने सांगितले की सुरक्षा लक्षात गेता अस्थायीपणे व्हिसा देण्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. अशातच सुरक्षा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर व्हिसा सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.


 


कॅनडा आणि भारत यांच्यात वाद


नुकताच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दावा केला होता की निज्जर हत्या प्रकरणात भारतीय एजंटचा हात असू शकतो. यावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की हे सर्व आरोप राजकीय प्रेरणेने करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन काश्मिर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

Elon Musk च्या स्टारलिंकला भारत सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली

ICICI Bank : अविश्वसनीय! ICICI बँकेत ४.५८ कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

जयपूर : बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत असं प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं. पण, एका धक्कादायक प्रकरणात, राजस्थानच्या

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. चिनाब रेल्वे पूल हा जगातील

पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत