Visa: भारताने कॅनडाच्या लोकांसाठी पुन्हा सुरू केली व्हिसा सर्व्हिस, केवळ या लोकांना मिळणार सुविधा

नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक हरदीप सिंह निज्जरच्या हत्याप्रकरणावरून भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव कायम आहे. यातच भारताने कॅनडाच्या लोकांसाठी व्हिसा सर्व्हिस पुन्हा बुधवारपासून सुरू केली आहे.


कॅनडाच्या ओटावामधील भारताच्या उच्चायोगाने सोशल मीडिया एक्सवर सांगितले व्हिसा सर्व्हिस- प्रवेश व्हिसा, बिझनेस व्हिसा, मेडिकल व्हिसा आणि कॉन्फ्रेन्स व्हिसा च्या श्रेणीमध्ये सुरू करण्यात आला आहे.


उच्चायोगाने सांगितले की सुरक्षा लक्षात गेता अस्थायीपणे व्हिसा देण्यावर प्रतिबंध घालण्यात आला होता. अशातच सुरक्षा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर व्हिसा सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे.


 


कॅनडा आणि भारत यांच्यात वाद


नुकताच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दावा केला होता की निज्जर हत्या प्रकरणात भारतीय एजंटचा हात असू शकतो. यावर उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की हे सर्व आरोप राजकीय प्रेरणेने करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

पश्चिम आशियातील युद्धाचा साखर उद्योगाला फटका

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा भडका आता देशातील साखर उद्योगापर्यंत

Rajasthan Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने राजस्थान हादरले

शनिवार ७ मार्च रोजी सकाळी राजस्थानमध्ये सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५

Gas Cylinder Price Hike :देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

- घरगुती आणि कमर्शिअल दोन्हीचे दर वाढले मुंबई : देशभरात घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही गॅस सिलेंडरच्या दरात आज,

आंध्र प्रदेशात आता ‘हम दो, हमारे तीन’!

अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.

आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण

राजस्थानमधील डॉ. अनुज अग्निहोत्री पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी टॉपर!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल शुक्रवारी (६ मार्च) जाहीर