Karan Johar: डेटिंग अॅपवर अनेकदा रिजेक्ट झाला आहे करण जोहर

मुंबई: करण जोहर(karan johar) सध्या आपला शो कॉफी विथ करण ८(coffee with karan) मुळे चर्चेत आहे. याआधी करण जोहर रॉकी और रानी की प्रेम कहानी मुळे चर्चेचा विषय बनला होता. करण जोहर ५१ वर्षांचा झाला आहे. मात्र अद्याप त्याचे लग्न झालेले नाही. दम्यान २०१७मध्ये सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांना यश आणि रूहीला जन्म दिला होता.


बॉलिवूड हंगामा ओटीटी इंडिया फेस्टमध्ये करणने डेटिंग अॅपवर स्वत:ला रिजेक्ट केले जाण्याचा खुलासा केला. त्याने सांगितले की तो कसा एकबा मेंबरशिप बेस डेटिंग अॅपशी कनेक्ट कहोता. तेथे अनेक लोकांना टिक केले मात्र कोणीच त्याला रिस्पॉन्स दिला नाही आणि अनेकदा तो रिजेक्ट झाला. त्यानंतर त्याने डेटिंग अॅप सोडून दिले.



येथे पाहू शकता करण जोहरचा कॉफी विथ करण ८


करण जोहर आपला शो कॉफी विथ करण सीझन ८ साठी तयार आहे. त्याचा शो २६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिल्या एपिसोडचा प्रोमो आऊट झाला आहे. यात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह दिसत आहे. प्रेक्षक हा शो ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकतात.

Comments
Add Comment

मध्य प्रदेश, छत्तीसगडसाठी रेल्वेगाड्या कोकण रेल्वेवरून धावणार

नाताळ, नवीन वर्षासाठी विशेष भाडे आकारणार मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी

मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकावर प्रवाशांचा नवा तोडगा

लोकल उशिरा, तर ईमेलचा मारा मुंबई : मध्य रेल्वेवरील लोकल सेवा दररोज उशिराने धावत असल्याने, प्रवाशांचे नियोजन

विधानसभेत पुन्हा एकदा घुमला आमदार निलेश राणे यांचा आवाज

कोकणातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर वेधले सरकारचे लक्ष मुंबई : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून