Karan Johar: डेटिंग अॅपवर अनेकदा रिजेक्ट झाला आहे करण जोहर

  133

मुंबई: करण जोहर(karan johar) सध्या आपला शो कॉफी विथ करण ८(coffee with karan) मुळे चर्चेत आहे. याआधी करण जोहर रॉकी और रानी की प्रेम कहानी मुळे चर्चेचा विषय बनला होता. करण जोहर ५१ वर्षांचा झाला आहे. मात्र अद्याप त्याचे लग्न झालेले नाही. दम्यान २०१७मध्ये सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांना यश आणि रूहीला जन्म दिला होता.


बॉलिवूड हंगामा ओटीटी इंडिया फेस्टमध्ये करणने डेटिंग अॅपवर स्वत:ला रिजेक्ट केले जाण्याचा खुलासा केला. त्याने सांगितले की तो कसा एकबा मेंबरशिप बेस डेटिंग अॅपशी कनेक्ट कहोता. तेथे अनेक लोकांना टिक केले मात्र कोणीच त्याला रिस्पॉन्स दिला नाही आणि अनेकदा तो रिजेक्ट झाला. त्यानंतर त्याने डेटिंग अॅप सोडून दिले.



येथे पाहू शकता करण जोहरचा कॉफी विथ करण ८


करण जोहर आपला शो कॉफी विथ करण सीझन ८ साठी तयार आहे. त्याचा शो २६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिल्या एपिसोडचा प्रोमो आऊट झाला आहे. यात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह दिसत आहे. प्रेक्षक हा शो ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकतात.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.