PM Modi-pichai: पंतप्रधान मोदींनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंशी केली चर्चा, AI परिषदेचे दिले निमंत्रण

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी सोमवारी १६ ऑक्टोबरला गुगल (google) आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी डिजीटलच्या माध्यमातून चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी टेक्नॉलॉजी सेक्टरमधील दिग्गज कंपनी गुगलचा भारतात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीमच्या विस्तारामध्ये सहभागी होण्याच्या विचारावर चर्चा केली.



दिल्लीत AI परिषदेचे दिले निमंत्रण


नवी दिल्लीत डिसेंबर २०२३ मध्ये भारताने आयोजित करत असेल्या शिखर संमेलनाबाबतही पंतप्रधान मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी गुगलला येणाऱ्या एआय परिषदेत ग्लोबल पार्टनरशिपमध्ये योगदान देण्यासही आमंत्रित केले.



सुंदर पिचाईंनी गुगलच्या योजनांबद्दल दिली माहिती


पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी(गिफ्ट)मध्ये ग्लोबल फिनटेक संचालन केंद्र खोलण्यासाठी गुगलच्या स्कीमचे स्वागत केले.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च