PM Modi-pichai: पंतप्रधान मोदींनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंशी केली चर्चा, AI परिषदेचे दिले निमंत्रण

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी सोमवारी १६ ऑक्टोबरला गुगल (google) आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी डिजीटलच्या माध्यमातून चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी टेक्नॉलॉजी सेक्टरमधील दिग्गज कंपनी गुगलचा भारतात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टीमच्या विस्तारामध्ये सहभागी होण्याच्या विचारावर चर्चा केली.



दिल्लीत AI परिषदेचे दिले निमंत्रण


नवी दिल्लीत डिसेंबर २०२३ मध्ये भारताने आयोजित करत असेल्या शिखर संमेलनाबाबतही पंतप्रधान मोदी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यात चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी गुगलला येणाऱ्या एआय परिषदेत ग्लोबल पार्टनरशिपमध्ये योगदान देण्यासही आमंत्रित केले.



सुंदर पिचाईंनी गुगलच्या योजनांबद्दल दिली माहिती


पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी(गिफ्ट)मध्ये ग्लोबल फिनटेक संचालन केंद्र खोलण्यासाठी गुगलच्या स्कीमचे स्वागत केले.

Comments
Add Comment

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली