ED Raid : 'आप'चे खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह(sanjay singh) यांच्या निवासस्थानी बुधवारी अंमलबजावणी संचलनालयाने(ईडी) छापा मारला आहे. माहितीनुसार बुधवारी सकाळी ईडीची टीम संजय सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचली. दरम्यान, ईडीने हा छापा(ED Raid) कशासंदर्भात घातला आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.


याआधीही आम आदमी पक्षाचे अनेक नेते तपास विभागाच्या रडारवर आले आहेत. ईडीने मनी लाँड्रिंग्च्या प्रकरणात गेल्या वर्षी मे मध्ये आप सरकारमधील मंत्री राहिलेले सत्येंद्र जैन यांना अटक केली होती. दरम्यान, आजारपणामुळे त्यांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे.


 


याशिवाय ईडीच्या दिल्ली दारू घोटाळा प्रकरणा्या आरोपात सीबीआयने या वर्षी फेब्रुवारीमध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. यानंतर दारू घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा तपास करणाऱ्या ईडीने त्यांना अटक केली होती. सिसोदिया सध्या जेलमध्ये कैदेत आहेत.

Comments
Add Comment

Mathura Accident : मथुरेत भीषण दुर्घटना! भाकिकांनी भरलेली बोट यमुनेत बोट बुडाली; ९ भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील मथुरा (Mathura) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाविकांना घेऊन जाणारी बोट यमुना नदीमध्ये

Whatsapp Privacy : व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीवर मोठा वाद; एलोन मस्क आणि टेलिग्रामचे सीईओकडून प्रश्न उपस्थित

मुंबई : सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत मोठा वाद समोर आला आहे. टेलिग्राम (Telegram) चे सीईओ

Justice Yashwant Verma : जस्टिस यशवंत वर्मांनी दिला राजीनामा, घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा

West Bengal : पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे ‘भरोसा पत्र’ जाहीर

भाजपकडून “सोनार बांग्ला” घडवण्याचा व्यक्त केला निर्धार कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला अवघे 13 दिवस

Chhattisgarh Accident : छत्तीसगड हादरलं! लग्नावरून परतताना भीषण अपघात; ६ ठार, ३ गंभीर जखमी

छत्तीसगडमधील कांकेर (Chhattisgarh Accident) जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (९ एप्रिल) उशिरा रात्री

Share Market Update : जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत; आशियाई बाजारही तेजीत

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील शांतता चर्चा पुन्हा मार्गी लागल्याच्या बातमीने बाजारातील वातावरण सुधारत असल्याचे