TCSमध्ये संपणार वर्क फ्रॉम होम! १ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना ५ दिवस जावे लागणार

नवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये(tata consultancy service) येत्या ऑक्टोबरपासून वर्क फ्रॉम होम बंद होणार आहे. कंपनीने आपल्या इंटरनल ईमेलच्या मदतीने आपल्या वर्कफोर्सला आठवड्यातून ५ दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे. याचा अर्थ आयटी सेक्टर आपल्या वर्क फ्रॉम होम पॉलिसीमध्ये बदल करत आहे.


इंग्लिश पोर्टल मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार टीसीएसच्या विविध डिपार्टमेंटच्या मॅनेजरनी ईमेलमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसचे काम करण्यास सांगितले आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टीसीएस हायब्रिड पॉलिसी आणि फ्लेक्सिबिलीटी कायम ठेवणार ज्यामुळे गरज पडल्यास वापरता येतील.



इंटरनल मेलमध्ये दिले गेले आदेश


CNBC-TV18 च्या माहितीनुसार टीसीएसच्या इंटरनल मेलमध्ये लिहिले आहे की, विविध टाऊनहॉलमध्ये सीईओ आणि चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसरने सूचना दिल्या आहेत की सर्व कर्मचाऱ्यांसाठी १ ऑक्टोबर २०२३ पासून सर्व वर्किंग डेजला कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.



टीसीएसने काय दिले उत्तर


सूत्रांच्या माहितीनुसार, ईमेल सर्वांना पाठवण्यात आलेला नाही आणि विविध पद्धतीने हा पाठवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या