TCSमध्ये संपणार वर्क फ्रॉम होम! १ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना ५ दिवस जावे लागणार

  34

नवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये(tata consultancy service) येत्या ऑक्टोबरपासून वर्क फ्रॉम होम बंद होणार आहे. कंपनीने आपल्या इंटरनल ईमेलच्या मदतीने आपल्या वर्कफोर्सला आठवड्यातून ५ दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे. याचा अर्थ आयटी सेक्टर आपल्या वर्क फ्रॉम होम पॉलिसीमध्ये बदल करत आहे.


इंग्लिश पोर्टल मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार टीसीएसच्या विविध डिपार्टमेंटच्या मॅनेजरनी ईमेलमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसचे काम करण्यास सांगितले आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टीसीएस हायब्रिड पॉलिसी आणि फ्लेक्सिबिलीटी कायम ठेवणार ज्यामुळे गरज पडल्यास वापरता येतील.



इंटरनल मेलमध्ये दिले गेले आदेश


CNBC-TV18 च्या माहितीनुसार टीसीएसच्या इंटरनल मेलमध्ये लिहिले आहे की, विविध टाऊनहॉलमध्ये सीईओ आणि चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसरने सूचना दिल्या आहेत की सर्व कर्मचाऱ्यांसाठी १ ऑक्टोबर २०२३ पासून सर्व वर्किंग डेजला कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.



टीसीएसने काय दिले उत्तर


सूत्रांच्या माहितीनुसार, ईमेल सर्वांना पाठवण्यात आलेला नाही आणि विविध पद्धतीने हा पाठवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या