TCSमध्ये संपणार वर्क फ्रॉम होम! १ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांना ५ दिवस जावे लागणार

नवी दिल्ली: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसमध्ये(tata consultancy service) येत्या ऑक्टोबरपासून वर्क फ्रॉम होम बंद होणार आहे. कंपनीने आपल्या इंटरनल ईमेलच्या मदतीने आपल्या वर्कफोर्सला आठवड्यातून ५ दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगितले आहे. याचा अर्थ आयटी सेक्टर आपल्या वर्क फ्रॉम होम पॉलिसीमध्ये बदल करत आहे.


इंग्लिश पोर्टल मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार टीसीएसच्या विविध डिपार्टमेंटच्या मॅनेजरनी ईमेलमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस ऑफिसचे काम करण्यास सांगितले आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टीसीएस हायब्रिड पॉलिसी आणि फ्लेक्सिबिलीटी कायम ठेवणार ज्यामुळे गरज पडल्यास वापरता येतील.



इंटरनल मेलमध्ये दिले गेले आदेश


CNBC-TV18 च्या माहितीनुसार टीसीएसच्या इंटरनल मेलमध्ये लिहिले आहे की, विविध टाऊनहॉलमध्ये सीईओ आणि चीफ ह्यूमन रिसोर्स ऑफिसरने सूचना दिल्या आहेत की सर्व कर्मचाऱ्यांसाठी १ ऑक्टोबर २०२३ पासून सर्व वर्किंग डेजला कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.



टीसीएसने काय दिले उत्तर


सूत्रांच्या माहितीनुसार, ईमेल सर्वांना पाठवण्यात आलेला नाही आणि विविध पद्धतीने हा पाठवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील