वांगझोऊ: आशिया चषकाच्या(asian games) चौथ्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. २५ मीटर एअर पिस्तुल टीम इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. मनु भाकर, इशा सिंह आणि रिदम सांगवानच्या टीमने सुवर्णपदक पटकावले. भारतासाठी बुधवारी शूटिंगमध्ये आलेले हे दुसरे पदक आहे.
भारताच्या खिशात आतापर्यंत ४ सुवर्णपदकांची कमाई झाली आहे. आता भारताचे शूटिंगमध्ये शानदार प्रदर्शन कायम राहिले तर पदकतालिकेत भारत टॉप ५मध्ये पोहोचेल.
दुसरीकडे भारताला ५० मीटर रायफल इव्हेंट प्रकारात सिल्व्हर मेडल मिळाले आहे. भारताने या इव्हेंटमध्ये दुसरे स्थान मिळवले. चीनने गोल्ड मेडल मिळाले आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…