वांगझोऊ: आशिया चषकाच्या(asian games) चौथ्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. २५ मीटर एअर पिस्तुल टीम इव्हेंटमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. मनु भाकर, इशा सिंह आणि रिदम सांगवानच्या टीमने सुवर्णपदक पटकावले. भारतासाठी बुधवारी शूटिंगमध्ये आलेले हे दुसरे पदक आहे.
भारताच्या खिशात आतापर्यंत ४ सुवर्णपदकांची कमाई झाली आहे. आता भारताचे शूटिंगमध्ये शानदार प्रदर्शन कायम राहिले तर पदकतालिकेत भारत टॉप ५मध्ये पोहोचेल.
दुसरीकडे भारताला ५० मीटर रायफल इव्हेंट प्रकारात सिल्व्हर मेडल मिळाले आहे. भारताने या इव्हेंटमध्ये दुसरे स्थान मिळवले. चीनने गोल्ड मेडल मिळाले आहे.
मध्यप्रदेशात एकाच घरातील पाच जणांचे मृतदेह आढळले लटकलेल्या अवस्थेत भोपाळ : दिल्लीत १ जुलै २०१८…
कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपाचे निरंजन डावखरे विजयी ठाणे : अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचे लक्ष…
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे…
पावसाळी पर्यटन ठरतंय धोक्याचं... कोल्हापूर : पावसाळी पर्यटन (Monsoon trip) जीवावर बेतत असल्याच्या घटना सातत्याने…
नवी दिल्ली : जनरल उपेंद्र द्विवेदी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम (Upendra Dwivedi) आता भारताचे नवे लष्करप्रमुख झाले…
भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय पुणे : रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू…