संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरूवात

नवी दिल्ली : नव्या संसद भवनात पाच दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात सोमवारपासून होत आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी रविवारी सकाळी नव्या भवनात राष्ट्रध्वज फडकावला.


सोमवारपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज राज्यसभत ७५ वर्षांच्या संसदीय प्रवास, मिळालेले यश, अनुभव, आठवणी आणि शिकलेल्या गोष्टींवर चर्चा होईल.


राज्यसभेत पोस्ट ऑफिस विधेयक २०२३ आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्ताच्या निवडीबाबत विधेयक सादर केले जाईल. ही दोन्ही विधेयके राज्यसभेत सादर केल्यानंतर लोकसभेत ठेवली जाणार आहेत. लोकसभेत वकील अमेंडमेंट विधेयक २०२३ आणि प्रेस तसे रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स विधेयक २०२३ सादर केले जाईल. हे विधेयक ३ ऑगस्टला राज्यसभेत मंजूर झाले आहे.


अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज जुन्या संसदेत होईल. यानंतर १९ सप्टेंबरला नव्या संसदेत कामकाज सुरू होईल. नव्या संसज भवनात जानात संसदेचे कर्मचारी नेहरू जॅकेट आणि खाकी रंगाची पँट घातली.


५ दिवसांच्या अधिवेशना ८ विधेयकांवर होणार चर्चा


विशेष अधिवेशनाचे पहिले ससंदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, अधिवेशनादरम्यान एकूण ८ विधेयकांवर चर्चा केली जाणार आहे. रविवारी एक सवपक्षीय बैठकीत सदनाच्या नेत्यांना सूचित करण्यात आले की वरिष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी एक विधेयक आणि sc/st आदेशशी संबधित तीन विधेयके अजेंड्यावर ठेवण्यात आली आहेत.


Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला