Aditya L1: सूर्याच्या आणखी जवळ पोहोचला भारत, आदित्य एल-१चे यशस्वी पाऊल

बंगळुरू: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठवलेल्यये इस्त्रोचे पहिले यान आदित्य एल१ची(aditya l1) अर्थ ऑर्बिट चौथ्यांदा वाढवण्याचे काम शुक्रवारी यशस्वीपणे पूर्ण केले. अंतराळ यानाने आपल्या पोस्टमध्ये याची माहिती दिली.


मॉरिशस, बंगळुरू, एसडीएससी-एसएचएआर आणि पोर्ट ब्लेअर मध्ये इस्त्रोच्या ग्राऊंड स्टेशनने या ऑपरेशनदरम्यान आदित्य एल१ला ट्रॅक केले. सूर्य आणि पृथ्वी यांच्यात पाच लँग्रेंज पॉईंट आहेत. लँग्रेज पॉईंट याला म्हटले जाते जिथे सूर्याला कोणत्याही ग्रहणाशिवाय पाहिले जाऊ शकते. आदित्य एल १ हे यान लँग्रेज पॉईंट १ वर पाठवले जात आहे. पृथ्वीपासून लँग्रेज पॉईंट १ हा १५ लाख किमी दूर आहे. तर सूर्यापासून पृथ्वीचे उंतर १५ कोटी किमी इतके आहे.

 


लँग्रेज पॉईंटवर पोहोचण्यास लागणार ११० दिवस


आदित्य एल १ यानाने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अर्थ बाऊंड मॅन्यूवरला ३,५ आणि १० सप्टेंबरला यशस्वीपणे पूर्ण केले. इस्त्रोचे हे यान पृथ्वीच्या चारही बाजूला १६ दिवस चक्कर लावणार आहे. यादरम्यान तो पुढील प्रवासासाठी अपेक्षित वेग साध्य करणार आहे. पाचवा अर्थ बाऊंड मॅन्यूवर यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आदित्य एल १ लँग्रेस पॉईंटपर्यंत जाण्यासाठी ११० दिवसांच्या प्रवासासाठी रवाना होणार आहे.

Comments
Add Comment

अनंत अंबानींच्या भक्तीची भाविकांमध्ये चर्चा; रिलायन्स इंडस्ट्रीकडून तिरूपतीच्या बालाजी मंदिराला २७ कोटींची भेट !

तिरुपती : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आणि रिलायन्स

PM Narendra Modi : पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब वाचवा; पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली : प्रत्येकाने स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आपल्याला जलसंचय करायचाच आहे. पावसाच्या

Historical discovery in Denmark : वायकिंग काळातील भव्य वस्त्र उत्पादन केंद्र; हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासावर नवा प्रकाश

Aarhus, Denmark : पुरातत्वशास्त्रज्ञांना डेन्मार्कमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक शोध लागला आहे. जटलँड

Kailash Mansarovar Yatra 2026 : 'कैलास मानसरोवर यात्रेत व्हिसाशिवाय प्रवास टाळा'; परराष्ट्र मंत्रालयकडून भाविकांसाठी अॅडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेबाबत (Kailash Mansarovar Yatra 2026)

UPSC Recruitment 2026 : केंद्र सरकारमध्ये १०५ पदांसाठी थेट भरती; कधी पर्यंत कराल अर्ज?

नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये (Central Government) नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. युनियन पब्लिक

TET Paper Leak : ऐनवेळी टीईटीची परीक्षा रद्द! 'नीट' पाठोपाठ आता 'टीईटी' परीक्षेलाही पेपरफुटीचे ग्रहण! जाणून घ्या...

पुणे : राज्यातील लाखो डी.टी.एड (D.T.Ed) आणि बी.एड (B.Ed) धारक तरुण-तरुणींना मोठा धक्का बसला आहे. उद्या, म्हणजेच २८ जून २०२६