Wardha Bailpola : वर्धा येथील बैलपोळा उत्सवाला आमदार नितेश राणे यांची उपस्थिती

  109

डिजिटल लायब्ररी व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण


वर्धा : बैलपोळा (Bailpola) म्हणजे शेतकऱ्यांसाठी (Farmers) अत्यंत महत्त्वाचा, उत्साहाचा, आनंदाचा सण. वर्षभर आपल्या धन्यासाठी शेतात राब राब राबणाऱ्या, शेतकऱ्यांचा सखा सोबती असलेल्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बांधव उत्साहात बैलपोळा साजरा करतात. आज वर्धा (Wardha) येथे शेतकरी बांधवांच्या सन्मानार्थ आयोजित बैलपोळा उत्सवाला भाजपा नेते आमदार मा. श्री. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थिती दर्शवली.


वर्धा नगरपरिषदेच्या डिजिटल लायब्ररी व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, कार्यक्रमाचे आयोजक वर्धा सेलू चे आमदार डॉ. पंकज भोयर, उत्सव समिती, पदाधिकारी व वर्धेकर जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.




 
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

दापोलीत मुसळधार पाऊस, मुरुडमध्ये पाणी भरलं, 20 ते 25 घरांचा संपर्क तुटला, खेड दापोली रस्ता बंद

दापोली शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील नाले

नांदेड जिल्ह्यात रावणगावचे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना आभाळ फाटलं

नांदेड : मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष देणार: मंत्री नितेश राणे

चंदगड: सध्या काजूला असलेला कमी भाव ही चिंतेची बाब असून हा भाव कसा वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगला दर कसा मिळेल, याकडे

कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे आणि याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

मुसळधार पावसाचा खेड, दापोली, चिपळूणला फटका

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय