मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, वांद्रे, सांताक्रुज परिसरात पावसाने चांगली बॅटिंग केली.
मुसळधार पाऊस असल्यामुळे अंधेरी सबवे खाली पाणी भरले. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठे वाहतूक कोंडी निर्माण झाली.
पुढील तीन दिवस राज्यात पावासाची शक्यता वर्तवली आहे. मागील २४ तासात मुंबईतील धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडला आहे. तानसा १०० टक्के भरल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडले. तसेच मध्य वैतरणातून देखील विसर्ग सुरु करण्यात आला आहे. मोडकसागर देखील आज किंवा उद्यामध्ये १०० टक्के भरण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…