Sehwag-Gambhir: अहंकार आणि सत्तेच्या हव्यासापोटी...सेहवागने गंभीरवर साधला निशाणा

मुंबई: भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (gautam gambhir) सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) कॉमेंट्री करत आहे. यात भारत-नेपाळ सामन्यादरम्यानचा गंभीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यात तो प्रेक्षकांना मधले बोट दाखवताना दिसला होता.


गंभीरने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की प्रेक्षकांमध्ये काही पाकिस्तानीही होते जे भारताविरुद्ध घोषणा देत होते आणि काश्मीर मुद्दा उचलत होते. त्यांच्यासाठी गंभीरने हा इशारा केला होता. गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून भाजपचे खासदार आहेत.



मला राजकारणात रस नाही


आता या पूर्ण प्रकरणात भाराचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागची एंट्री झाली आहे. त्याने सरळपणे या मुद्द्याला हात घातला नाही तसेच गंभीरचे नाव घेतलेले नाही. मात्र नाव न घेता सेहवागने गंभीरशी पंगा घेतला आहे. सेहवागने मंगळवारी सांगितले की खेळाडूंनी राजकारणात खरं तर येऊ नये आणि जे राजकारणात उतरतात ते केवळ अहंकार आणि सत्तेच्या हव्यासापोटी असे करतात.


 


सेहवागने आपल्या चाहत्याला उत्तर देताना केले हे विधान


वीरू म्हणाला, लोकांसाठी खरतंर मुश्किलीने वेळ काढू शकतो. यात काही अपवाद असू शकतात मात्र बरेचजण पीआरसाठी असे करतात. मला क्रिकेटशी जोडलेले रहायला आवडते तसेच कमेंट्री करणे चांगले वाटते. मला खासदार होण्याची कोणतीही इच्छा नाही.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण