India vs pakistan: आशिया चषकात भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने

  163

पल्लेकल: रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने (indian cricket team) आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४मध्ये एंट्री घेतली आहे. भारतीय संघाने आपला दुसरा सामना सोमवारी नेपाळविरुद्ध खेळला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या खेळात टीम इंडियाने १० विकेटनी विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्ध भारताचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.


नेपाळविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाने सुपर ४मध्ये प्रवेश केला आहे. यासोबत क्रिकेट चाहत्यांना आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना पाहायला मिळू शकतो. हा सामना १० सप्टेंबरला हम्बनटोटा येथे खेळवला जाणार आहे. तर स्पर्धेचा अखेरचा सामना १७ सप्टेंबरला रंगणार आहे.



पाकिस्तान-नेपाळविरुद्ध दिसल्या कमकुवत बाजू


भारतीय संघाने आशिया चषकात पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. यात भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली होती आणि २६६ धावा केल्या होत्या. यात भारताला गोलंदाजी करता आली नाही.



क्षेत्ररक्षणात सुधारणा गरजेची


नेपाळविरुद्ध भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण कमकुवत असल्याचे दिसले. सुरूवातीच्या २६ बॉलमध्येच भारताने ३ सोपे कॅच सोडले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा शाहीन शाह आफ्रिदीसमोर फ्लॉप दिसले.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र