India vs pakistan: आशिया चषकात भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने

पल्लेकल: रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने (indian cricket team) आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४मध्ये एंट्री घेतली आहे. भारतीय संघाने आपला दुसरा सामना सोमवारी नेपाळविरुद्ध खेळला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या खेळात टीम इंडियाने १० विकेटनी विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्ध भारताचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.


नेपाळविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाने सुपर ४मध्ये प्रवेश केला आहे. यासोबत क्रिकेट चाहत्यांना आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना पाहायला मिळू शकतो. हा सामना १० सप्टेंबरला हम्बनटोटा येथे खेळवला जाणार आहे. तर स्पर्धेचा अखेरचा सामना १७ सप्टेंबरला रंगणार आहे.



पाकिस्तान-नेपाळविरुद्ध दिसल्या कमकुवत बाजू


भारतीय संघाने आशिया चषकात पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. हा सामना पावसामुळे रद्द झाला होता. यात भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग केली होती आणि २६६ धावा केल्या होत्या. यात भारताला गोलंदाजी करता आली नाही.



क्षेत्ररक्षणात सुधारणा गरजेची


नेपाळविरुद्ध भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण कमकुवत असल्याचे दिसले. सुरूवातीच्या २६ बॉलमध्येच भारताने ३ सोपे कॅच सोडले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा शाहीन शाह आफ्रिदीसमोर फ्लॉप दिसले.

Comments
Add Comment

लॉर्कनच्या तुफानी खेळीने आयर्लंडचा विजय, ओमानच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी

कोलंबो  : आयर्लंडने आपल्या फलंदाजीच्या जोरावर टी-२० विश्वचषकात नवा इतिहास रचला आहे. प्रभारी कर्णधार लॉर्कन

T20 World Cup 2026 IND vs PAK: अभिषेक शर्माबद्दल बोलताना पाकिस्तानी बॉलरची जीभ घसरली; म्हणाला...

कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा

T20 World Cup 2026 IND vs PAK : भारत-पाक मॅच रद्द झाल्यास सुपर ८ मध्ये कुठली टीम जाणार ?

कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा

अमेरिकेचा नेदरलँडवर ९३ धावांनी विजय

नवी दिल्ली  : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २१ वा सामना अमेरिका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांमध्ये पार

जेव्हा झिम्बाब्वे हरते तेव्हा भारत वर्ल्ड चॅम्पियन होतो, यंदाही होणार इतिहासाची पुनरावृत्ती ?

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक घटना घडली. कोलंबोमधील

उस्मान तारीकची गोलंदाजी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा!

कोलंबो : पाकिस्तानचा संघ गेल्या दोन आठवड्यांपासून श्रीलंकेत आहे आणि तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे. तर