Ram mandir : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबाबत मुख्यमंत्री योगींनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली : राम मंदिराच्या (ram mandir) उद्घाटनावरून वातावरण चांगलेच तापले आहे. यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी पंतप्रधान मोदींची (pm narendra modi) भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांसोबतच्या या चर्चेमध्ये राम मंदिराच्या उद्घाटनाशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा झाली. यात राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचाही सामील आहे. २०२४च्या आधी राम मंदिराचे उद्घाटन होऊ शकते. या भेटीदरम्यान यूपीचे एक मंत्री एके शर्मा आणि अयोध्याचे के डीएमही उपस्थित होते.



पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेतली भेट


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथने मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींना अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे. २०२४च्या जानेवारी महिन्यात मंदिरात प्राण-प्रतिष्ठेचा कार्यक्रम होईल. यावेळी मुख्यमंत्री योगींनी पंतप्रधान मोदींना राम मंदिराच्या उद्धाटन कार्यक्रमाची माहिती तसेच त्याच्या तयारीबद्दल माहिती दिली.



निर्मिती कार्य वेगाने सुरू


ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराजांनी काही दिवस आधी सांगितले होते की मंदिर निर्मितीचे काम पूर्ण होण्यासाठी चार ते पाच वर्षे लागतील. मात्र मंदिराच्या नवीन गर्भगृहात रामलला जानेवारी २०२४ पर्यंत विराजमान होतील. यानंतर मंदिराच्या काही भागांचे काम सुरू राहील.. दरम्यान गर्भगृहातील वरच्या भागाचे निर्मिती कार्य वेगाने सुरू आहे.

Comments
Add Comment

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील