Asia cup 2023: नेपाळविरुद्ध भारताला जिंकण्यासाठी हव्यात २३१ धावा

  137

पल्लेकल: पाकिस्तानविरुद्धचा(pakistan) सामना पावसाने धुवून निघाल्यानंतर आशिया चषकमध्ये(asia cup 2023) भारताचा सामना आज नेपाळविरुद्ध (nepal) रंगत आहे. नेपाळने भारताला विजयासाठी धावांचे आव्हान दिले आहे. भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळने निर्धारित ५० षटकांत इतक्या धावा केल्या.


भारताला या सामन्यात जिंकायचे असल्यास इतक्या धावा कराव्याच लागतील. नेपाळची सुरूवात चांगली झाली. नेपाळच्या कुशल भुर्टेलने ३८ धावा केल्या तर आसिफ शेखने ५८ धावांची खेळी केली. खालच्या फळीतील सोमपाल कामीने ४८ धावांची खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात मदत केली.


या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळत नाही आहे. भारताकडून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी जबरदस्त गोलंदाजी करताना प्रत्येकी ३ विकेट मिळवल्या. मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.



भारतासाठी करो वा मरो


भारतासाठी हा सामना करो वा मरो आहे. भारताला सुपर ४मध्ये पोहोचायचे असेल तर नेपाळला हरवावेच लागेल. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातनंतर भारताकडे एक गुण आहे. पाकिस्तानचा संघ आधीच सुपर ४मध्ये पोहोचला आहे. त्यामुळे भारताचा हा सामना जिंकावाच लागेल.

Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये