जी २० परिषद : पाहुण्यांना नाही वाढले जाणार हे पदार्थ, पहिल्यांदा मेन्यूमध्ये नसणार हे पदार्थ

नवी दिल्ली : जी २० शिखर परिषदेसाठी दिल्लीमद्ये जोरदार तयारी सुरू आहेत. दिल्लीचे सजवलेले रस्ते या परिषदेचे महत्त्व सांगतात. रस्त्यांची सुंदरता वाढवण्यासाठी रंगरंगोटी तसेच लायटिंगचे काम जोरात सुरू आहे. दिल्लीमध्ये सुरक्षाही जोरात आहे. यातच जी २० शिखर परिषदेशी संबंधित आश्चर्याची बातमी समोर आल ीआहे. सूत्रांनी या संमेलनात परदेशी पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या मेन्यूविषयी खुलासा केला आहे.


सूत्रांनी सांगितले भारतात जी २०च्या परिषदेत पाहुण्यांना शाकाहारी भोजन दिले जाणार आहेजो . सर्व पाहुण्यांना नॉनव्हेज खाणे दिले जाणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पासून ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग सर्व पाहुण्यांना भारतातील विविध शाकाहारी मेन्यू दिले जाणार आहे.


जी २० परिषदेत जितके परदेशी पाहुणे आहेत त्यात काही राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्र प्रमुख सामील आहेत या सर्वांना व्हेजिटेरियन जेवण दिले जाणार आहे. भारतीय पदार्थांमध्ये काश्मीर ते कन्याकुमारपासून विविध राज्यांचे प्रसिद्ध पदार्थ वाढले जाणार आहेत. या परिषदेत कोणत्याही प्रकारचे मांसाहारी जेवण दिले जाणार नाही.

परदेशी मीडियासाठी जे खाण्याचे पदार्थ दिले जाणार आहेत. त्यात शुद्ध व्हेजिटेरियन खाण्याचा समावेश असणार आहे. Media delegationमध्ये साधारण साडेतीन हजार लोक असणार आहेत. त्या सर्वांची प्रगती मैदानात व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या