मीरा रोडमध्ये पत्नीने केली पतीची निघृण हत्या

भाईंदर: मीरा रोडच्या शांतीनगर भागात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीची खलबत्ताच्या दगडाने डोक्यात प्रहार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.


मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर ७ मधील ए -९ या आनंद सरिता सोसायटीत राहणारे आणि मुंबईच्या कपडा बाजार येथे काम करत असलेले रमेशकुमार गुप्ता त्यांची पत्नी राजकुमारी गुप्ता आणि त्यांचा मुलगा जतिन गुप्ता असे तीन जणांचे कुटुंब राहत होते.

गुरुवारी संध्याकाळी राजकुमारी (५५) हिने आपले पती रमेशकुमार (६९) यांच्या डोक्यात घरातील खलबत्ताच्या दगडाने प्रहार करून खून केला. काही दिवसांपासुन राजकुमारी यांचे मानसिक संतुलन बिघडले होते अशी माहिती मिळाली आहे. खुनाची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त जयंत बजबळे, नयानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे घटनास्थळी पोहचले असुन पाहणी तसेच अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

Narsapur Case : नरसापूर प्रकरणात पोलिसांकडून गफलत; कोर्टाने कान उपटताच पोलीस आले लाईनवर

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी

Honeybee Attack: वेरूळ लेणीमध्ये मधमाशांचा हल्ला; १०० पर्यटक जखमी, एकाची प्रकृती गंभीर

छत्रपती सांभाजीनगर : वेरूळ लेणी परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली. सुट्ट्या असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक

Pune : चिमुरडीच्या आरोपीची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार; नवले पुलावरील आंदोलन थांबले, वाहतूक पुन्हा सुरू

पुणे : नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या आरोपी विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल. आरोपीला फाशीला शिक्षा

नसरापूरच्या ग्रामस्थांचे पुणे- सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन; बालिकेवर अत्याचार-खून प्रकरणाचे संतप्त पडसाद

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना

Pune Nasarapur Crime : आधी पुतणीवर अतिप्रसंग, मग महिलेवर अत्याचार अन् आता 4 वर्षाच्या चिमुकलीचा बळी; भोरमधील नराधमाचा काळा इतिहास उघड!

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली

Bacchu Kadu : टीका करणाऱ्यांची आम्ही पर्वा करत नाही; अंगावर ३०० गुन्हे पण... नागपुरात बच्चू कडूंचा घणाघात

नागपूर : "इतर पक्षांनी आणि मोठ्या नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलले, आघाड्या केल्या तेव्हा कुणी काही बोलले नाही, पण