BRICS: आगामी काळात भारत जगाच्या विकासाचे इंजिन बनेल - पंतप्रधान मोदी

जोहान्सबर्ग: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (pm narendra modi) मंगळवारी सांगितले की आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था (economy) आहे आणि लवकरच भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार आहे. ते दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स (brics business forum leaders) चर्चेत बोलत होते.


पंतप्रधान मोदी म्हणाले, सध्याच्या घडीला कोरोना महामारी, तणाव आणि वादांमध्ये संपूर्ण जग हे आर्थिक आव्हानांचा सामना करत आहेत. अशा वेळेस ब्रिक्स देशांची महत्त्वपूर्ण आहे. जागतिक स्तरावर इतकी उलथापालथ होत असताना भारत आज जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारत ५ ट्र्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनणार आहे.


 


आगामी काळात भारत हे जगाच्या विकासाचे इंजिन बनेल. कारण भारताने आपात्कालीन तसेच कठीण काळाला आर्थिक सुधारणेच्या संधीमध्ये रूपांतरित केले आहे. आज भारतात एका क्लिकने कोट्यावधी लोकांना डायरेक्ट बेनिटिफ ट्रान्सफर केले जातात.


पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स बिझनेस फोरमला संबोधित करताना सांगितले, गेल्या ९ वर्षआंत लोकांचे उत्पन्न तीन पटीने वाढले आहे. यासोबतच भारताच्या आर्थिक विकासात महिलांचे योदान अधिक आहे. भारताकडे जगातील तिसरा सगळ्यात मोठा स्टार्टअप पारिस्थितीकी तंत्र आहे. देशात १००हून अधिक युनिकॉर्न आहेत.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र