Samanaa Newspaper Holi : भाजपने केली 'सामना'ची होळी!

देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरल्याचा आरोप... पाहा या होळीचा व्हिडीओ!


भांडुप : ‘सामना’ या ठाकरे गटाच्या मुखपत्रातून (Samanaa Newspaper) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) ज्या टीका करतात त्यावर अनेकदा आक्षेप घेतला गेला आहे. यावेळेस मात्र त्यांनी कहर करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे. याविरोधात भाजपचे मंडल अध्यक्ष प्रवीण दहितुले यांनी भांडुप पश्चिम (Bhandup west) येथे ‘सामना’ या ठाकरे गटाच्या मुखपत्राची होळी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल या दैनिकात खालच्या पातळीची भाषा वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.


मुंबईत मेट्रोपासून एस.आर.ए. पर्यंतची अनेक विकासकामे फडणवीस यांनी मार्गी लावली. सामनामध्ये त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व संजय राऊत यांनी हा इशारा समजावा. असा अवमान भाजप कार्यकर्ते सहन करणार नाहीत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी ठाकरे व राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.



जयप्रकाश सिंग, दीपक दळवी, प्रवीण दहितुले, एडवोकेट पी एस पांडे, संजय शर्मा, राहुल जाधव, जितेंद्र परब, निकिता घाडीगावकर, विजय घोसाळकर, महेश चेंदवणकर इत्यादी कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील