BCCI: जय शहा आणि राहुल द्रविड यांची बंद दाराआड तब्बल दोन तास चर्चा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चे अध्यक्ष असलेल्या जय शहा यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मियामीमध्ये अचानक भेट घेतली. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघ मियामी मधील एका हॉटेलमध्ये थांबला असतानाच वैयक्तिक कामाच्या निमित्ताने परदेशात गेलेल्या जय शहा यांनी राहुल द्रविड यांना अचानकपणे भेटण्यासाठी बोलावले. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाल्याची वार्ता यातून पुढे आली आहे. ज्यामध्ये, येत्या काळात क्रिकेटच्या विश्वातील दोन महत्त्वपूर्ण सामने असलेल्या आशिया चषक आणि विश्वचषक या सामन्यांबद्दल संघाची भूमिका आणि एकंदरच त्यासाठीची रणनीती यावर चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


गेल्या काही वर्षातील भारतीय क्रिकेट संघाची आयसीसीसीमधील निराशाजनक कामगिरी आणि भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० मालिकेतील अपयश पाहता भारतीय क्रिकेट संघावर चहूबाजूंनी टीका होत असतानाच, जय शहा आणि राहुल द्रविड यांच्यातील भेटीमुळे सध्या क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत