BCCI: जय शहा आणि राहुल द्रविड यांची बंद दाराआड तब्बल दोन तास चर्चा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चे अध्यक्ष असलेल्या जय शहा यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मियामीमध्ये अचानक भेट घेतली. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघ मियामी मधील एका हॉटेलमध्ये थांबला असतानाच वैयक्तिक कामाच्या निमित्ताने परदेशात गेलेल्या जय शहा यांनी राहुल द्रविड यांना अचानकपणे भेटण्यासाठी बोलावले. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाल्याची वार्ता यातून पुढे आली आहे. ज्यामध्ये, येत्या काळात क्रिकेटच्या विश्वातील दोन महत्त्वपूर्ण सामने असलेल्या आशिया चषक आणि विश्वचषक या सामन्यांबद्दल संघाची भूमिका आणि एकंदरच त्यासाठीची रणनीती यावर चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


गेल्या काही वर्षातील भारतीय क्रिकेट संघाची आयसीसीसीमधील निराशाजनक कामगिरी आणि भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० मालिकेतील अपयश पाहता भारतीय क्रिकेट संघावर चहूबाजूंनी टीका होत असतानाच, जय शहा आणि राहुल द्रविड यांच्यातील भेटीमुळे सध्या क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आले आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण