Earthquake : तुर्कस्तान, जपान, पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटदेखील भूकंपाने हादरले!

येसिलर्ट : तुर्कस्तानच्या दक्षिण भागात गुरुवारी रात्री ५.२ रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake) झाला. भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मालत्या प्रांतातील येसिलर्ट शहरात होता.


जपानमधील होक्काइडो येथे देखील ६.० तीव्रतेचा भूकंप झाला, असे जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (जीएफझेड) ने सांगितले.


आदियमनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दोन्ही प्रांत फेब्रुवारीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे प्रभावित झाले होते, ज्यामध्ये ५० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. काल रात्री झालेल्या भूकंपामुळे अनेकजण जखमी झाल्याची शक्यता आहे.


भारताच्या पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटांवर ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) च्या माहितीनुसार, पहाटे २.५६ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएस नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू १० किमी खोलीवर होता.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी