नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा एकदा त्यांची खासदारकी (Loksabha MP) बहाल करण्यात आली आहे.
लोकसभा सचिवालयाकडून (Lok Sabha Secretariat) याबाबत एक अध्यादेश काढण्यात आला आहे. यामध्ये राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीवरुन सुरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यावर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. पंरतू सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्षेला स्थगिती दिल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…