नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा एकदा त्यांची खासदारकी (Loksabha MP) बहाल करण्यात आली आहे.
लोकसभा सचिवालयाकडून (Lok Sabha Secretariat) याबाबत एक अध्यादेश काढण्यात आला आहे. यामध्ये राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी केलेल्या टिप्पणीवरुन सुरत कोर्टाने त्यांना दोषी ठरवल्यावर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. पंरतू सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्षेला स्थगिती दिल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष काही क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र भारी ठरला. खरंतर, भारतीय…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…