BEST Bus Strike : बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या सहाव्या दिवशीही संपामुळे प्रवाशांचे हाल

मुंबई : रेल्वे नंतर मुंबईकरांची पसंती असलेली वाहतूक सेवा म्हणजे बेस्ट बसच्या (BEST Bus) कंत्राटी कामगारांचा सलग सहाव्या दिवशी आणि आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील संप (BEST Bus Strike) कायम आहे.


अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आला नसल्याने बेस्टचे कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यामुळे मुंबईतील बेस्टची बस सेवा विस्कळीत झाली आहे.


बेस्ट प्रशासन किंवा राज्य सरकारकडूनही अद्याप यावर कोणतीही बैठक आयोजित करून चर्चा झालेली नाही. आज यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.


दरम्यान मालाड येथे कंत्राटी कामगारांनी अडवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तेथे बेस्ट कडून मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कायमस्वरूपी चालक व वाहक भाडेतत्त्वावरील बसेस चालवत असल्याने कंत्राटी कामगार त्यांना रोखून धमकावत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी