Hit and Run case : मुंबईत हिट अँड रन घटना! भुलाभाई रोडवर एका व्यक्तीला उडवलं...

  165

मुंबई : दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई रोडवर दारुच्या नशेत असलेल्या SUV कारचालकाने एका व्यक्तीला उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी २६ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. रौनक समीर गणात्रा असं या आरोपी वाहनचालकाचं नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रौनक गणात्रा हा दारुच्या नशेत गाडी चालवत होता. त्या नशेतच त्याने दोन गाड्यांना धडक दिली, ज्यामुळे अंकुश कुमार या २२ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. ही घटना दादर व्हिला बिल्डींगजवळ घडली. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. गावदेवी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम आणि मोटार वाहन अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.