Sharad Ponkshe social media: पुन्हा सोशल मिडिया वॉर! शरद पोंक्षेंची आता दूसरी पोस्ट चर्चेत

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी लेक सिद्धी पोंक्षे पायलट झाल्यानंतरच्या पोस्टने सोशल मिडियावर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. अभिनेते किरण माने तसेच उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी शरद पोंक्षे यांच्यावर टीका करणारी पोस्ट लिहिताच आता पोंक्षे यांनीही या सर्व टीकेचा समाचार घेतला आहे. यावेळी कुणाचेही नाव न घेता एक गोष्ट लिहित शरद पोंक्षे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.



त्यांनी लिहिलं की, आपण संध्या देवघरात छान दिवा लावतो, तो फक्त देवासमोर प्रकाश पाडावा, घरात प्रसन्न वाटाव म्हणुन. पण त्याची वात उंदीर घेऊन पळतो व सर्व घराला आग लावतो. तस झालं तर आग वातीन नाही लावली तर ती उंदरानं लावली. नाही तर वातीचा मंद प्रकाश फक्त देवघरा पुरताच मर्यादित राहिला असता पण उंदरानं ती वात घरभर फिरवून संपूर्ण घराला आग लावली. तसं काहीतरी चालू आहे आता दोष मंद तेवणाऱ्या वातीचा? की वात गावभर फिरवून आग लावणाऱ्या उंदराचा?'', असा सवाल पोंक्षे यांनी पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Mangal Prabhat Lodha : कौशल्य आधारित सात हजार कोटींचे प्रकल्प आणि IES कौशल्य विद्यापीठाला मंजुरी

- १०८ वर्षांचा वारसा असलेल्या आय.ई.एस. (IES) संस्थेला मुंबईत खाजगी कौशल्य विद्यापीठ सुरू करण्यास मंजुरी. - राज्यातील

Maharashtra Government : ७.६९% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ ची परतफेड

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ७.६९ % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२६ अदत्त

Radhakrishna Vikhe-Patil : अखेर स्‍वतंत्र 'मराठा आरक्षण कक्ष' स्थापन

सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय; उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती मुंबई : मराठा

Pune Spurious Liquor Tragedy : विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये विधान परिषदेत खडाजंगी; मुख्य आरोपींवर 'मकोका' लावणार, सर्व २२ मृतांच्या वारसांना ७ दिवसांत मदत

विधान परिषदेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा मुंबई : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या

Meghna Sakore-Bordikar : ठाणे जिल्ह्याच्या पाणी नियोजनासाठी आता राज्य सरकारची उच्चस्तरीय संयुक्त बैठक

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे विधान परिषदेत आश्वासन मुंबई : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या शहरीकरणामुळे

Sanjay Dina Patil : पत्रकारांचा अवमान योग्य नाही; चूक झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करा" – संजय दिना पाटील यांना शिंदेंचा सल्ला

रोज अर्वाच्य भाषा आणि शिवीगाळ करणाऱ्यांवर शिंदे यांनी व्यक्त केला संताप मुंबई : पत्रकारांबाबत केलेल्या