Sharad Ponkshe social media: पुन्हा सोशल मिडिया वॉर! शरद पोंक्षेंची आता दूसरी पोस्ट चर्चेत

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी लेक सिद्धी पोंक्षे पायलट झाल्यानंतरच्या पोस्टने सोशल मिडियावर जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. अभिनेते किरण माने तसेच उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी शरद पोंक्षे यांच्यावर टीका करणारी पोस्ट लिहिताच आता पोंक्षे यांनीही या सर्व टीकेचा समाचार घेतला आहे. यावेळी कुणाचेही नाव न घेता एक गोष्ट लिहित शरद पोंक्षे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.



त्यांनी लिहिलं की, आपण संध्या देवघरात छान दिवा लावतो, तो फक्त देवासमोर प्रकाश पाडावा, घरात प्रसन्न वाटाव म्हणुन. पण त्याची वात उंदीर घेऊन पळतो व सर्व घराला आग लावतो. तस झालं तर आग वातीन नाही लावली तर ती उंदरानं लावली. नाही तर वातीचा मंद प्रकाश फक्त देवघरा पुरताच मर्यादित राहिला असता पण उंदरानं ती वात घरभर फिरवून संपूर्ण घराला आग लावली. तसं काहीतरी चालू आहे आता दोष मंद तेवणाऱ्या वातीचा? की वात गावभर फिरवून आग लावणाऱ्या उंदराचा?'', असा सवाल पोंक्षे यांनी पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री