बार्बाडोस (वृत्तसंस्था): एकदिवसीय मालिकेसाठी बार्बाडोसला जात असलेल्या भारतीय संघाचे प्रवासादरम्यान चांगलेच हाल झाले. त्यांना त्रिनिदाद विमानतळावर जवळपास ६ तास विमानाची वाट पाहत बसावे लागले.
भारतीय संघाची बार्बाडोससाठी रात्री ११ वाजताची फ्लाईट होती. मात्र या ११ वाजताच्या विमानाने रात्री ३ वाजता उड्डान घेतल्याचे समजते. यानंतर भारतीय संघ पहाटे ५ वाजता बार्बाडोस येथे दाखल झाला. यामुळे खेळाडू खूप नाराज झाले होते. यावेळी त्यांनी बीसीसीआयकडे इथून पुढे विमान प्रवास सकाळी करण्याची विनंती केली.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…