नवी दिल्ली : भारतीय जवानांनी तब्बल ७४ दिवसांच्या युद्धानंतर २६ जुलै १९९९ रोजी पाक सैन्यावर मात केली होती. या शौर्याचे प्रतिक म्हणून कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा केला जातो.
तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली. या दिवसाचे स्मरण ठेवून शहिदांना दरवर्षी श्रद्धांजली अर्पण केली जाते.
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…