Three Shivsainik Died : मोटरसायकल आणि बसच्या भीषण अपघातात तीन शिवसैनिकांचा मृत्यू

लासलगाव : लासलगाव-शिरवाडे (वणी) फाट्यावर मोटारसायकल आणि बसच्या भीषण अपघातात (Horrific accident)  तीन शिवसैनिकांचा मृत्यू (Three Shivsainik Died) झाल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान घडली. त्यांच्या पार्थिवावर आज शिरवाडे (वणी) ता.निफाड येथे अंतिम संस्कार करण्यात आले. दरम्यान शिवसैनिकांचे अशा प्रकारे निधन झाल्याने निफाड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


या बाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार युवा सेना निफाड तालुका उपप्रमुख सुभाष माणिकराव निफाडे, निष्ठावंत शिवसैनिक महेश चंद्रकांत निफाडे,नितीन भास्करराव निफाडे यांचे काल रात्री शिरवाडे फाट्यावर बस आणि मोटारसायकलच्या झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. या घटनेमुळे आज मंगळवारी शिरवाडे वणी गाव व शिरवाडे फाटा बंद ठेवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण