मुंबई: गुजरातला धडकण्यासाठी बिपरजॉय (Cyclone Biparjoy News) वादळाचा अवघा एक दिवस बाकी आहे. १५ जूनच्या संध्याकाळपर्यंत ते कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदरावर धडकेल. यादरम्यान गुजरात आणि मुंबईच्या किनारी भागात जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच, जोरदार वाऱ्यामुळे द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात काल आणि आज सकाळीही ध्वज बदलता आला नाही. आता १७ जूनपर्यंत नवीन ध्वज लावण्यात येणार नसल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. मंदिराच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…