Cyclone Biparjoy: बिपरजॉय वादळाने धडकण्याच्या आधीच ९ जणांचा घेतला बळी

मुंबई: गुजरातला धडकण्यासाठी बिपरजॉय (Cyclone Biparjoy News) वादळाचा अवघा एक दिवस बाकी आहे. १५ जूनच्या संध्याकाळपर्यंत ते कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदरावर धडकेल. यादरम्यान गुजरात आणि मुंबईच्या किनारी भागात जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.


तसेच, जोरदार वाऱ्यामुळे द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात काल आणि आज सकाळीही ध्वज बदलता आला नाही. आता १७ जूनपर्यंत नवीन ध्वज लावण्यात येणार नसल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. मंदिराच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला