महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, वाचा कोणी केले सुचक वक्तव्य?

पुणे: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे वक्तव्य राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.


ते म्हणाले की, आमदार, मंत्री, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्याचा अधिकार नाही. हे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आहेत. दोघांनीही वेळोवेळी मंत्रिमंडळ विस्तार लवकर करू असे सांगितले आहे. त्यामुळे आम्हालाही वाटते आहे, कोर्ट केसेसच्या ज्या काही अडचणी होत्या, त्या दूर झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे वाटते.


आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळावी यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून अनेकांनी पाण्यात देव ठेवल्याचे समजत आहे. त्यात आमदार संजय शिरसाट यांचेही नाव आहे. त्यांनी भाजपमुळेच मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याचे म्हटले आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा