मणिपूरमधले ‘ते’ विद्यार्थी आज परतणार

Share

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना सुखरुप परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी वेळ न दवडता तात्काळ विमानाची व्यवस्था केली आहे.

आज ४:३० वाजता हे विमान मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन गुवाहाटीतून निघेल आणि ६:३० वाजता विद्यार्थी मुंबईत सुखरुप पोहोचतील. लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Recent Posts

श्रीलंका दौऱ्यापासून भारताचा नवा प्रशिक्षक रुजू

जय शहा यांची माहिती नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण? या…

46 mins ago

Test match : भारतीय महिलांचा दणदणीत विजय

कसोटी सामन्यात द. आफ्रिकेवर दहा विकेट्स राखून सरशी चेन्नई (वृत्तसंस्था) : शफाली वर्माचे द्विशतक (२०५…

2 hours ago

संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे, ही गंभीर बाब

पंतप्रधान मोदींची राहूल गांधींवर टीका नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांचे वक्तव्य गंभीर…

2 hours ago

मेधा पाटकर यांना ५ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

मानहाणी प्रकरणी साकेत न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना मानहाणी प्रकरणी…

2 hours ago

पुण्यात आढळला झिकाचा पाचवा रुग्ण

पुणे : एरंडवणेतील गणेशनगरमधील २८ वषीय गर्भवतीला लागण झाल्याने झिकाचा संसर्ग इतरत्र पसरल्याचीही भीती व्यक्त…

4 hours ago

दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगला स्थगिती

देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा! मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून…

5 hours ago