नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकरिता बीसीसीआयने ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि मुकेश कुमार यांची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड केली. बीसीसीआयने सोमवारी संध्याकाळी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.
चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादव बॉर्डर बावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक कसोटी सामना खेळून बाहेर गेला होता. त्याला एकदिवसीय सामन्यातही लय सापडली नाही. आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यात तो फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन केले. या दोघांचीही आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली.
सेवाव्रती: शिबानी जोशी ईशान्य भारतातील सात राज्ये निसर्ग संपन्नतेने नटलेली राज्य; परंतु सीमारेषा जवळ असल्यामुळे…
मुंबई : आधीच महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना आणखीन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. सीएनजी…
मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर या फॉरमॅटला अलविदा म्हटले…
महाराष्ट्रातील १० कॉलेजचा त्यात समावेश मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या…
वॉशिंग्टन : अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. वाढती बेरोजगारी आणि आयटीतील एआयचा वाढता यामुळे…
मुंबई: केसगळती(hair fall) ही सध्याची मोठी समस्या बनली आहे. थोडेफार केस गळणे ही सामान्य बाब…