नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकरिता बीसीसीआयने ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि मुकेश कुमार यांची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड केली. बीसीसीआयने सोमवारी संध्याकाळी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.
चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादव बॉर्डर बावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक कसोटी सामना खेळून बाहेर गेला होता. त्याला एकदिवसीय सामन्यातही लय सापडली नाही. आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यात तो फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन केले. या दोघांचीही आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली.
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…