ऋतुराज, सूर्यकुमारला लॉटरी

डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीसाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून संधी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकरिता बीसीसीआयने ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि मुकेश कुमार यांची स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड केली. बीसीसीआयने सोमवारी संध्याकाळी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.


चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. खराब फॉर्ममुळे सूर्यकुमार यादव बॉर्डर बावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक कसोटी सामना खेळून बाहेर गेला होता. त्याला एकदिवसीय सामन्यातही लय सापडली नाही. आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यात तो फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर त्याने जोरदार पुनरागमन केले. या दोघांचीही आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्टँडबाय खेळाडू म्हणून निवड झाली.

Comments
Add Comment

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात