मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विनंती करुनही कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. अखेर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना थेट फोन लावला आणि फोनच्या लाऊडस्पीकरवरुन शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
“तुम्ही आत्ता सगळे तिथे बसला आहात. माझा तुम्हाला आग्रह आहे की तुम्ही सगळ्यांनी जेऊन घ्या. त्यानंतर मी तुमच्याशी बोलायला येईन. ” असं म्हटल्यावर कार्यकर्ते शांत झाले. त्यावर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की आम्ही हेच सांगायला तुम्हाला आलो होतो पण तुम्ही विश्वास ठेवला नाहीत. सुप्रिया सुळे यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना ऋणानुबंध या ठिकाणी जायला सांगितलं.
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…
उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी गोळीबार करुन २६ पर्यटकांना ठार…
नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे.…
उन्हाळा आला की आपल्याला आहारात बदल करावा लागतो. त्यात मधुमेहींना आणखी बंधनं असतात. कारण, रक्तातली…
सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजले जाते. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी सिंधू नदी पाकिस्तानातील अनेक राज्यांमधून…