राज्याचे नवे मुख्य सचिव कोण होणार?

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव येत्या २८ एप्रिलला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या पदावर वर्णी लावण्यासाठी ‘आयएएस’मधून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. मात्र यासंदर्भात अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत.


मनुकुमार श्रीवास्तव यांनी मुदतवाढ न मागता, पाच वर्षांचा कालावधी असलेल्या सेवा आयुक्तपदासाठी अर्ज करून तेथे निवडले गेले आहेत. त्यामुळे २९ एप्रिलपासून राज्याचे मुख्य सचिव पद रिक्त राहणार आहे.


याआधी श्रीवास्तव यांची नवीन सीएस म्हणून निवड करताना ज्येष्ठतेला स्पष्टपणे प्राधान्य दिले होते. सेवाज्येष्ठतेनुसार मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर आणि सुजाता सौनिक यांचा या पदावर दावा असेल.


मात्र सुजाता आणि मनोज सौनिक नात्याने पतिपत्नी आहेत. दोघे अधिकारी सेवाज्येष्ठतेत वरचे असले, तरी महाराष्ट्राबाहेरचे आहेत. त्यामुळे डॉ. नितीन करीर यांना संधी मिळू शकेल, अशा चर्चा आहेत.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरण भोवलं, बड्या पदावरील व्यक्तीच्या राजीनाम्याने खळबळ

नाशिक : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने भल्याभल्यांची झोप उडवली आहे. महिलांचे लैंगिक शोषण करण्यासह अशोक

Jalgaon Accident : भीषण अपघात, दुचाकीचं नियंत्रण सुटलं अन् विपरीत घडलं, पती-पत्नी जागीच ठार

जळगाव : जळगाव-जामनेर महामार्गावर भीषण अपघाताची (Jalgaon Accident News) घटना समोर आली आहे. जळगाव-जामनेर महामार्गावरील (Jalgaon Jamner Highway)

Gold Silver Rate : आनंदाची बातमी ! सोन्याचे दर पुन्हा घसरले; प्रति तोळ्यामागे 'इतक्या' रुपयांची घसरण , चांदीही झाली स्वस्त

गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढउतार ( Gold Silver Rate Update ) पहायला मिळत आहे. सोने चांदीचे दर हे

लाडक्या बहिणींनो लक्ष द्या ! eKYC साठी शेवटची संधी , उरले फक्त 'इतके' दिवस

राज्यसरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत ( Ladki Bahin Yojana) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी

Satara IT Park : सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार

मुंबई : सातारा जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा, जि. सातारा)

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले