सोशल मिडियावर चिमुकलीचे मोदींना आवाहन, पाहुन अश्रू होतील अनावर

कठुआ: सध्या सोशल मिडियावर एक क्युट व्हिडिओ भाव खातोय. जम्मू-काश्मीरच्या (J&K) कठुआ जिल्ह्यातील लोहाई-मल्हार गावच्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केलंय. तिचं हे गोड आवाहन पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. पण तिचं आवाहन जरी गोड असलं तरी ते तितकचं गंभीर आहे.


फेसबुकवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसणारी विद्यार्थिनी पाच मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण शाळेची दयनीय अवस्था मांडते. संपूर्ण शाळेभोवती फेरफटका मारून ती त्या शाळेची खराब अवस्था, तुटलेले फरशी, चिखल, कार्यालय आणि शाळेचं स्वच्छतागृह इत्यादी गोष्टी क्रमाने दाखवते. हे सर्व दाखवून झाल्यावर ती म्हणते, “मोदीजी, तुम्ही संपूर्ण देशाचे ऐकता. माझे पण ऐका आणि आमची ही शाळा चांगली बनवा, खूप सुंदर शाळा बनवा म्हणजे आम्हाला असे खाली बसावे लागणार नाही. जेणेकरून आमचा ड्रेस खराब होणार नाही आणि आम्हाला चांगला अभ्यास करता येईल.” मुलीचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


Comments
Add Comment

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या