आंबा महाग आहे, चिंता नको; आधी खा, नंतर पैसे द्या!

पुणे : देशात फळांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकाने हापूस आंब्याची विक्री वाढवण्याचा अभिनव मार्ग शोधला आहे. पुण्यातील एक व्यापारी अल्फोन्सो आंबा चक्क मासिक हप्त्यावर (ईएमआय) विक्री करत आहे. आंब्याच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन व्यापाऱ्याने हे पाऊल उचलले आहे.


गुरुकृपा ट्रेडर्स अँड फ्रूट प्रॉडक्ट्सचे गौरव सणस यांनी सांगितले की, हंगामाच्या सुरुवातीला आंब्याचे दर नेहमीच जास्त असतात. आम्ही विचार केला की जर रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर हप्त्यांवर विकत घेता येतात तर आंबा का नाही. राज्यातील कोकण विभागातील देवगड आणि रत्नागिरी येथील अल्फोन्सो अर्थात 'हापूस' आंबा किरकोळ बाजारात सध्या १०० ते १३०० रुपये प्रति डझन दराने विकला जात आहे.


सणस यांनी दावा केला की, त्यांचा हा ईएमआयवर आंबे विकणारा देशातील पहिला दुकान आहे. सणस यांच्या आउटलेटवरून ईएमआयवर फळे खरेदी करण्याची प्रक्रिया मोबाईल फोन खरेदी करण्यासारखीच आहे. ग्राहकाला क्रेडिट कार्ड वापरणे आवश्यक आहे आणि खरेदीची रक्कम तीन, सहा किंवा १२ महिन्यांच्या ईएमआयमध्ये रूपांतरित केली जाते. ही योजना ५,००० रुपयांच्या किमान खरेदीसाठी उपलब्ध असल्याचे सणस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Police Suicide : मुंबईच्या लोकभवनात SRPF जवानाची आत्महत्या; गार्ड ड्युटीवर असताना सर्व्हिस रायफलमधून झाडली गोळी

मुंबई : मलबार हिल (Malabar Hill) येथील लोकभवन (Lokbhavan) परिसरात सोमवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. राजभवनाच्या सुरक्षेसाठी

Maharashtra school holiday : मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे