कल्याण : कल्याण मधील लाल चौकी परिसरातील शिंदे मळा येथे अनाधिकृतपणाने रस्त्याच्या बाजूला मजार बांधण्यात आली आहे. आठ दिवसात ही मजार हटवली नाही तर मजारच्या बाजूला राम मंदिर बांधण्यात येईल असा इशारा मनसे शाखा अध्यक्ष महेश बनकर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये समुद्रामध्ये असलेल्या अनधिकृत मजार हटवण्याबद्दल आव्हान केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनाधिकृत पणे उभ्या असलेल्या मजार हटवण्याची मोहीम मनसे कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे. कल्याण-पश्चिमेतील लालचौकी स्मशानभूमी समोरील अनधिकृत मजार अशोक शिंदे यांच्या मालकीच्या जागेत आहे. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…