भाजपकडून या ४ राज्यांत नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती

Share

नवी दिल्ली: या वर्षभरातील विधानसभा निवडणूका आणि आगामी वर्षातील लोकसभा निवडणूका समोर ठेवुन भाजपने ४ राज्यांतील प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. भाजपने दिल्ली, ओडिशा, राजस्थान आणि बिहारमध्ये नवीन अध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

बिहारमध्ये सम्राट चौधरी यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. राजस्थानमध्ये चित्तौडगडचे खासदार सीपी जोशी यांना तर वीरेंद्र सचदेवा यांच्याकडे दिल्लीची कमान सोपवण्यात आली आहे. ओडिशातही नेतृत्व बदल करून माजी केंद्रीय मंत्री मनमोहन सामल यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे.

बिहारमध्ये भाजपला सम्राट चौधरी यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे. येथे ओबीसी वर्गात आपली पकड मजबूत करण्यासाठी विशेषत: कुशवाह आणि कोरी समाजात नितीश कुमार यांचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपने घाव घालण्याची तयारी केली आहे.

Recent Posts

खारदांडा स्मशानभूमी पुन्हा बंद, सहा महिन्यांपूर्वीच केली होती दुरुस्ती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील खारदांडा स्मशानभूमी पुन्हा एकदा बंद ठेवण्याची वेळ आली…

31 minutes ago

बेस्ट बसच्या तिकीट दरात दुप्पट वाढ

पाच रुपयांचे तिकीट दहा रुपये, सहा रुपयांचे तिकीट बारा रुपये  मुंबई (प्रतिनिधी) : तोट्यात चाललेल्या…

60 minutes ago

गिरणी कामगारांच्या घरांच्या किमती कमी करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

एनटीसी गिरण्यांच्या जागेची शोध मोहीम सुरू करण्याचे म्हाडाला आदेश मुंबई (प्रतिनिधी) : गिरणी कामगारांच्या घरांच्या…

1 hour ago

मुंबईतून कल्याणकरांचा प्रवास होणार सुखकर

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लवकरच होणार दाखल मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोची कामे वेगाने…

2 hours ago

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तांवर हापूस आंबा झाला स्वस्त

पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध…

3 hours ago

‘हवा प्रदूषणात’ भारताची स्थिती चिंताजनक

प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…

9 hours ago