....तर मलाही पेन्शन नको

  303

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे विधानपरिषद अध्यक्षांना पत्र


बदलापूर : महाराष्ट्र राज्यात जुन्या पेन्शनसाठी जोरदार आंदोलने सुरु असतानाच दोन दिवसापूर्वीच शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधिमंडळामध्ये जुन्या पेन्शनसाठी आवाज उठवलेला आहे. 'माझ्या शिक्षक बांधवांना पेन्शन मिळत नसेल तर मलाही पेन्शन नको' असे पत्र शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज विधानपरिषद सभापती यांना दिले असून ते सोशल मिडीयावर फिरत आहे.


जुनी पेन्शन मिळावी म्हणून शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे गेल्या आठ वर्षापासून आंदोलन करत आहेत. जुनी पेन्शन मिळावी म्हणून एकही दिवस गप्प न बसता, ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे रोज पाठपुरावा करत आहेत. त्यांनी शिक्षकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. तसेच संघटनांची सभा तात्काळ लावावी व जुन्या पेन्शनचा तिढा सुटावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून जुनी पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी ते आग्रही आहेत.
Comments
Add Comment

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी